# political tadka > लोकल से ग्लोबल ## Posts - [अजितदादांच्या राष्ट्रवादी उमेदवारांचे डिपॉजिट झाले जप्त](https://politicaltadka.com/%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5-3/): अजितदादांच्या राष्ट्रवादी उमेदवारांचे डिपॉजिट झाले जप्त -दाद, माध्यमांशी स्पष्टचं बोलले… प्रतिनिधी मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त होण्याची नामुष्की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढावली आहे. या निवडणुका लढवू नका, असे मी सांगितले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. पवार यांच्या रोखठोक खुलाशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अनागोंदी उघड झाली आहे. शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शुक्रवारी नोएडा येथे गेले होते. त्यावेळी माध्यमांशी अजित पवार यांनी संवाद साधला. ‘बिहारच्या निवडणुकांची पक्षाची तयारी नव्हती. मला त्या निवडणुकांकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. या निवडणुका लढवू नये, असे मी स्पष्टपणे सांगतिले […] - [असे काय झाले? भाजपाने या माजी केंद्रीय मंत्र्यावार केली कारवाई](https://politicaltadka.com/%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be/): असे काय झाले? भाजपाने या माजी केंद्रीय मंत्र्यावार केली कारवाई -सहा वर्षांसाठी केले निलंबित बिहार : निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यावर कठोर कारवाई करीत त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. २४३ पैकी २०० हून अधिक जागा मिळवण्यात एनडीएला यश आले आहे. मात्र, बिहार निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने मोठी कारवाई करत पक्षातून बड्या नेत्याची हकालपट्टी केली आहे. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. माहितीनुसार, माजी केंद्रीय मंत्र्यांवरील ही कारवाई त्यांच्या […] - [या जिह्यात भाजपात धूसफस : काँग्रेसमधून आयात उमेदवारास नागराध्यक्षची तिकिट](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a7%e0%a5%82%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b8-%e0%a4%95/): या जिह्यात भाजपात धूसफस : काँग्रेसमधून आयात उमेदवारास नागराध्यक्षची तिकिट -अन्यथा बंडाचा झेंडा प्रतिनिधी चंद्रपूर : ब्रह्मपुरी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात अंतर्गत असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षातून काही महिन्यापूर्वी भाजपात पक्षप्रवेश करणारे विलास विखार यांनाkनगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने स्थानिक भाजप कार्यकर्ते प्रचंड संतापले असून पक्षाच्या नेत्यांवर अधिकच नाराज झाले आहेत. विखार यांना उमेदवारी दिली तर बंडाचा झेंडा फडकणार अशी शक्यता आहे. ब्रम्हपुरी नगर पालिकेत काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी नगरसेवक पदाचे १४ उमेदवार जाहीर केले आहे. तसेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मुंबईत काँग्रेस निवड मंडळाची बैठक १२ नोव्हेंबर रोजी झाली. […] - [१२ नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक : या दोन पक्षात होणार घमासान](https://politicaltadka.com/%e0%a5%a7%e0%a5%a8-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%bf/): १२ नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक : या दोन पक्षात होणार घमासान -सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक प्रतिनिधी अमरावती : अमरावतीत जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहता या निवडणुकीमधील चुरस चांगलीच वाढली आहे. जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांनी अद्यापही एकवाक्यता न दाखवल्याने भाजप स्वबळावरच ही निवडणूक लढण्याची चिन्हे आहेत. प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये होईल, असे प्राथमिक चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा थेट परिणाम या स्थानिक निवडणुकीवर होणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये घटक पक्षांचे संख्याबळ बदलल्यामुळे, आतापर्यंतच्या जागावाटपाची पारंपारिक समीकरणे विस्कळीत झाली आहेत. अचलपूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, शेंदुरजनाघाट, चांदूरबाजार, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे […] - [नागपूर अधिवेशनाची तयारी अशी आहे, या मंत्र्यांची सोय या बंगल्यात](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80/): नागपूर अधिवेशनाची तयारी अशी आहे, या मंत्र्यांची सोय या बंगल्यात -मंत्रिपद सांभाळलेल्या नेत्यांना रविभवनात जागा प्रतिनिधी नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यंदा कॅबिनेटमंत्र्यांची संख्या जास्त. एक डझन मंत्र्यांना नागभवनात राहावे लागणार आहे. नागपूरमध्ये ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परंपरेनुसार कॅबिनेट मंत्र्यांना रविभवन तर राज्यमंत्र्यांना नाग भवनात निवास देण्यात येतो. मात्र यंदा कॅबिनेट मंत्र्यांची संख्या वाढल्याने जवळपास एक डझन कॅबिनेट मंत्र्यांना नाग भवनात राहावे लागण्याची वेळ आली आहे. राज्यात ३६ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत. रविभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘देवगिरी’ सह एकूण सुमारे ३० बंगले आहेत. […] - [या महिला कार्यकर्त्याचे मोठे विधान : अजित दादांना मोदी, शाह वाचवू शकणार नाही](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87/): या महिला कार्यकर्त्याचे मोठे विधान : अजित दादांना मोदी, शाह वाचवू शकणार नाही -घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत”, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर दमानिया यांनी ही टिप्पणी केली आहे. दमानिया म्हणाल्या, “मी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा बाहेर काढणार आहे. अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.” पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी दमानिया यांनी मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मेघदूत बंगल्यावर दमानिया […] - [आणखी एका पक्षाची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत उडी](https://politicaltadka.com/%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95/): आणखी एका पक्षाची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत उडी -अरुण केदारांची जय विदर्भ पार्टी मैदानात प्रतिनिधी नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीला नवसंजीवनी देत जय विदर्भ पार्टीने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निवडणुकीत विदर्भातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांना संधी देऊन विदर्भाचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. विदर्भात सर्वच जागेवर जय विदर्भ पार्टी उमेदवार लढवणार असे मत जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी सोमवारी डिजिटल मीडिया कार्यालयात पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले. जय विदर्भ पार्टी ही केंद्र व राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष असून, तिचे मुख्य उद्दिष्ट स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण […] - [नागपुरात उद्धव सेनेला धक्का : शहर प्रमुखाने धरला काँग्रेसचा हात](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a4%95/): नागपुरात उद्धव सेनेला धक्का : शहर प्रमुखाने धरला काँग्रेसचा हात -काँग्रेसमध्ये केला पुनर्प्रवेश प्रतिनिधी नागपूर : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव सेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक दीपक कापसे यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. काँग्रेसच्या देवडिया भवनात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे आणि आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत कापसे यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. कापसे यांच्यासोबत माजी नगरसेवक नाना झोडे, शिवसेनेचे संघटक श्रीकांत कैकाडे, विभाग प्रमुख रमेश अंबर्ते, अंगद हिरोंदे आणि उपविभाग प्रमुख गोलू गुप्ता यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या हालचालीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला निवडणुकांपूर्वी […] - [काय बोलता ? उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात भाजपाचा हा बडा मिनिस्टर उभा](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/): काय बोलता ? उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात भाजपाचा हा बडा मिनिस्टर उभा -आगामी निवडणुकांसाठी भाजपाची रणनीती प्रतिनिधी मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यासाठी भाजपाने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सात महापालिकांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती लक्षवेधी ठरत आहे. याचे कारण म्हणजे गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून शिंदे समर्थक आणि गणेश नाईक यांच्या समर्थकांमधील वक्तव्यांमुळे त्यांच्यातील संबंध अधिक ताणले गेल्याचे पाहायला मिळत आहे. हा निर्णय म्हणजे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये ठाणे जिल्ह्यात […] - [नागपुरातील काँग्रेसची बैठक अवैध ठरविण्याचे दिल्ली कनेक्शन उघड](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%88/): नागपुरातील काँग्रेसची बैठक अवैध ठरविण्याचे दिल्ली कनेक्शन उघड -काँग्रेस वर्तुळात विविध चर्चा प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातून म्हणा किंवा राज्यातून काँग्रेस रसातळाला जाण्याची जी काही अनेक कारणे आहेत, त्यात जनसमर्थन नसलेले पण केवळ दिल्लीत पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यात यशस्वी झालेल्या नेत्यांची स्थानिक राजकारणात ढवळाढवळ हेसुद्धा प्रमुख कारण आहे. नागपूर जिल्हा काँग्रेसची शुक्रवारी झालेली बैठक थेट प्रदेशाध्यक्षांनी अवैध घोषित करणे हा केवळ दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यावर केलेला उपदव्याप होय, अशी प्रतिक्रिया काँग्रेस वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकीकडे भारतीय जनता पक्ष सर्वच पातळीवर मोर्चेबांधणी करीत असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उफाळलेली गटबाजी याच पक्षासाठी अडचणीची, कार्यकर्त्यांचे मनोबल तोडणारी […] - [नागपुरातील कार्यक्रमात गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली ही मागणी](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%97/): नागपुरातील कार्यक्रमात गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली ही मागणी -खासदार सांस्कृतिक महोत्सवात हजेरी प्रतिनिधी नागपूर : उपराजधानीतील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे. शनिवारी या मैदानावर एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे एक महत्त्वाची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली. नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून शनिवारी (८ नोव्हेंबर २०२५ रोजी) सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांचे लाईव्ह इन काॅन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यापूर्वी दुपारी समितीकडून […] - [मोठी घोषणा : नागपुरात होणार नवीन कारागृह, आणखी राज्यात कुठे?](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be/): मोठी घोषणा : नागपुरात होणार नवीन कारागृह, आणखी राज्यात कुठे? -मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रतिनिधी मुंबई: नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे या कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले. ठाणे, नागपूर, वर्धा येथे नवीन कारागृह उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी गृहविभागास दिल्या. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत दिले. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदी […] - [नागपुरात या दोन नेत्यांमधील संघर्ष चव्हाट्यावर, ही आहेत कारणे](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ae/): नागपुरात या दोन नेत्यांमधील संघर्ष चव्हाट्यावर, ही आहेत कारणे -पुन्हा नाग नदीच्या मुद्द्यावरून बिनसले प्रतिनिधी नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस नेते, शहर काँग्रेसचे अध्यक्ष व विद्यमान आमदार विकास ठाकरे या नागपूरच्या दोन नेत्यामधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या नागनदी प्रदुषणाचा मुद्या या नेत्यामधील वादाला नव्याने फोडणी देण्यासाठी निमित्त ठरला आहे. गडकरी व ठाकरे हे अनुक्रमे भाजप आणि काँग्रेस या दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी या दोघांध्ये काही गोष्टीचे साम्य आहे. दोघेही नेते वैयक्तिक पातळीवर “सर्वपक्षीय संबंध जोपासणारे” म्हणून ओळखले जातात.दोघांनाही त्यांच्या स्वत:च्या पक्षात विरोधक अधिक […] - [महसूलमंत्री बावनकुळेचे मोठे विधान, पार्थ पवार यांच्याविषयीं तक्रार आल्यास नक्कीच...?](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae/): महसूलमंत्री बावनकुळेचे मोठे विधान, पार्थ पवार यांच्याविषयीं तक्रार आल्यास नक्कीच…? -अंजली दमानिया या करणार तक्रार प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी आपल्याकडे अद्याप तक्रारच आली नसून ती आल्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. शासनाची फसणवूक आणि मुद्रांक शुल्क महसुलाचे नुकसान होवूनही तक्रारच नसल्याचे कारण देत बावनकुळे यांनी चक्क कानावर हात ठेवले. शासनाची फसणवूक करणाऱ्या किंवा मुद्रांक शुल्क चुकविणाऱ्या सर्वसामान्यांविरोधात नोटीस पाठवून प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाते. राज्य शासन या प्रकरणी कायद्याचा बडगा उगारून पार्थ पवार आणि संबंधित कंपनीविरोधात फौजदारी […] - [काय बोलता? जनसुराज्य पक्षाचा उमेदवार ऐनवेळी गेला भाजपात](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7/): काय बोलता? जनसुराज्य पक्षाचा उमेदवार ऐनवेळी गेला भाजपात -मुंगेर विधानसभामधील राजकीय समीकरण बदलले प्रतिनिधी बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला (जेएसपी) मोठा धक्का बसला आहे. मुंगेर विधानसभा मतदारसंघाचे जेएसपीचे उमेदवार संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंगेरमधील राजकीय समीकरण बदलले असून भाजपाची बाजू बळकट झाली आहे. विशेष म्हणजे- जन सुराज पक्षाच्या चार उमेदवारांनी या निवडणुकीत माघार घेतल्याची माहिती आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. -बिहारमध्ये यंदा तिरंगी लढत बिहारमध्ये सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय […] - [धडकी वाढली : भावी नगरसेवकांना प्रचारासाठी मिळणार फक्त सहा दिवस](https://politicaltadka.com/%e0%a4%a7%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%be/): धडकी वाढली : भावी नगरसेवकांना प्रचारासाठी मिळणार फक्त सहा दिवस -२६ नोव्हेंबरला अधिकृत चिन्ह वाटप प्रतिनिधी नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यात आणि उत्साहास उधाण आल्याचे चित्र राज्यभर प्रकटले. सात वर्षापासून प्रतीक्षा होती. केव्हा निवडणुका लागणार आणि मी नगरसेवक होणार, अशी तळमळ अनेकात होती. शेवटी निवडणूक कार्यक्रम आला आणि सगळे संभाव्य कामाला लागले. पण निवडणूक कार्यक्रम पाहून पेचात पण पडले. प्रचारासाठी अवघे काहीच दिवस मिळणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर ही आहे. छाननी १८ नोव्हेंबरला होणार. २१ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत […] - [आज बिहारमध्ये  १२१ जागांवर मतदानाला सुरुवात : मोदींनी हे केले आवाहन](https://politicaltadka.com/%e0%a4%86%e0%a4%9c-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a5%a7%e0%a5%a8%e0%a5%a7-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5/): आज बिहारमध्ये  १२१ जागांवर मतदानाला सुरुवात : मोदींनी हे केले आवाहन -१४ मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार प्रतिनिधी बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात १२१ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात मधेपुरा, सहरसा, मुझफ्फरपूर, दरभंगा, सारण, सिवान, गोपालगंज, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पटना, भोजपूर आणि बक्सर या प्रमुख १२१ जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहार सरकारच्या १४ मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मंत्री विजय कुमार सिन्हा हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत. […] - [पुन्हा भाजप ! या ठिकाणच्या निवडणुकीत मिळविला दणदणीत विजय](https://politicaltadka.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): पुन्हा भाजप ! या ठिकाणच्या निवडणुकीत मिळविला दणदणीत विजय -निवडणुका ‘हायजॅक’ केल्याचा विरोधाकांचा आरोप प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपाने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत असताना सत्ताधारी पक्षाने केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने १२२ पैकी तब्बल ९१ जागा (सुमारे ७५%) बिनविरोध जिंकल्या आहेत. काँग्रेसने मात्र या निवडणुकीवर आक्षेप घेतला असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करून या निवडणुका ‘हायजॅक’ केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसच्या आरोपानुसार, […] - [आजपासून निवडणूक आचारसंहिता : आज सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रपरिषद](https://politicaltadka.com/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b9%e0%a4%bf/): आजपासून निवडणूक आचारसंहिता : आज सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रपरिषद -स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित होणार प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. मतदार यादीचा कार्यक्रम अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचे घेण्याचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ( 4 नोव्हेंबर)सायंकाळी चार वाजता त्याविषयीच्या अधिकृत पत्रकार परिषद होत आहे. यानिमित्ताने निवडणुकीच्या आचारसंहितेला सुरुवात होईल. मुंबई येथील जुने सचिवालय जिमखाना परिसरात राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेचे आयोजन आहे. सर्व प्रसारमाध्यमांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्यभरातील नगरपरिषदा. नगरपंचायती 32 जिल्हा परिषदा 29 महानगरपालिकेच्या निवडणुका […] - [नवनीत राणांची प्रकृती बिघडली : हे ठरले कारण, नागपुरातील या रुग्णालयात भरती](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%bf/): नवनीत राणांची प्रकृती बिघडली : हे ठरले कारण, नागपुरातील या रुग्णालयात भरती -पुढील २५ दिवस पूर्णत: बेडरेस्ट प्रतिनिधी नागपूर : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना काय सल्ला दिला आहे. भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पायाला झालेल्या गाठीमुळे नागपूरमधील नरेंद्रनगर येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या जुन्या इजेचा त्रास पुन्हा उद्भवल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने येथे दाखल करण्यात आले. नागपुरातील सुप्रसिद्ध अस्थीरोग शल्यचिकित्सक डॉ. गिरीश मोटवानी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नवनीत राणा […] - [भाजपाच्या या मुख्यमंत्र्यांनी कुणाला म्हटले, पप्पू, टप्पू आणि अप्पू ?](https://politicaltadka.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d/): भाजपाच्या या मुख्यमंत्र्यांनी कुणाला म्हटले, पप्पू, टप्पू आणि अप्पू ? -सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप प्रतिनिधी बिहार : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी बिहारच्या दरभंगा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. योगींनी महाआघाडीच्या या तिन्ही नेत्यांची तुलना माकडांशी केली. त्यांच्या या टीकेला काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरभंगा येथील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, तुम्ही […] - [का म्हणाले बच्चू कडू, सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करा?](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4/): का म्हणाले बच्चू कडू, सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करा? -कर्जमाफीवरून मोठे भाष्य प्रतिनिधी अमरावती : बच्चू कडू यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना कर्जमाफीविषयी अनेक मुद्दे मांडले. ते म्हणाले, कर्जमाफीचा पैसा हा बँकांकडे जातो. आज शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. त्याला तातडीच्या मदतीची गरज आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जात आहे. ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षातील कर्जाची परतफेड करण्याची गरज पडणार नाही. अस्मानी संकटामुळे हे कर्ज फेडणे शक्यही होणार नाही. आता शेतकऱ्यांना पुढील हंगामात कर्ज मिळावे, यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. सरकार जर कर्जमाफीच्या दिशेने हालचाली सुरू करणार नसेल, तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान […] - [या कॅबिनेट मंत्र्याचे वक्तव्य : ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी...?](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%95/): या कॅबिनेट मंत्र्याचे वक्तव्य : ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी…? -मुंबईतील मोर्चावरून उत्तर प्रतिनिधी नागपूर : मतदार याद्यांमधील घोळाच्या विरोधात शनिवारी महाविकास आघाडीतर्फे मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते व महसूल मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, त्यावेळी मतचोरी झाली होती का ? असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात मतचोरीची चर्चा सर्वाधिक आहे. बिहार निवडणूक आणि राज्यात पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील घोळ विरोधी पक्षाकडून चव्हाट्यावर आणले जात आहे. काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कशा प्रकारे मतदार याद्यांमधील […] - [राष्ट्रवादीच्या या नेत्याने सांगितल्या निवडणुकीच्या थेट तारखा](https://politicaltadka.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d-4/): राष्ट्रवादीच्या या नेत्याने सांगितल्या निवडणुकीच्या थेट तारखा -आयोजित युवक-युवती मेळाव्यात भाष्य प्रतिनिधी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून राज्य निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा होईल. त्यानंतर पुढील २१ दिवसांत या निवडणुका पार पडतील. त्याचदरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही जाहीर केल्या जाणार आहेत. तर, अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. निवडणूक आयोगाने अद्याप या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) […] - [नक्की वाचा ! : पवारांच्या बालेकिल्ल्यात कुठे- कुठे ‘ऑपरेशन लोटस’](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be/): नक्की वाचा ! : पवारांच्या बालेकिल्ल्यात कुठे- कुठे ‘ऑपरेशन लोटस’ -पवार कार्यक्रमाच्या निमित्त दाखल प्रतिनिधी अहिल्यनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू करत, राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) धक्का देण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी (दि. २) विखे यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्याला निमित्त आहे ते श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे. ‘ऑपरेशन लोटस’चे लक्ष्य शरद पवार गट आहे. ‘डॅमेज कंट्रोल’साठी पवार कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष राहील. कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात शरद पवार कोणता […] - [मोठी अपडेट ! प्रथम न.प., त्यानंतर जि. प., पं.स. व शेवटी मनपाच्या निवडणुका](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a4%ae-%e0%a4%a8-%e0%a4%aa-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8/): मोठी अपडेट ! प्रथम न.प., त्यानंतर जि. प., पं.स. व शेवटी मनपाच्या निवडणुका -पुढील २१ दिवसांतच निवडणुका होणार प्रतिनिधी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात असून राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यानंतर पुढील २१ दिवसांतच निवडणुका पार पडणार असून तत्काळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही जाहीर केल्या जाणार आहेत. अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार आहेत, न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका […] - [या निकषावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली कर्जमाफीची घोषणा](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ab/): या निकषावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली कर्जमाफीची घोषणा -३० जून २०२६ पूर्वी होईल मोठा निर्णय प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सूचविण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करेल. शिफारशींचा अभ्यास करून ३० जूनपूर्वी कर्जमाफी lबाबत निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी दिली जावी आणि शेतकरी कायमचा कसा कर्जमुक्त होईल, याचा अभ्यास करून कर्जमाफी बाबत सरकारला शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) कार्यकारी प्रमुख प्रवीणसिंह […] - [बिहार निवडणुकीत या कारणावरून आहे एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा](https://politicaltadka.com/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be/): बिहार निवडणुकीत या कारणावरून आहे एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा -एकनाथ शिंदेंबरोबर घडले ते नितीश कुमारांबरोबर… प्रतिनिधी बिहार : बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी विरोधकांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान बिहारच्या राजकारणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यात पुन्हा एनडीएला सत्ता मिळाल्यास भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, अशी आवई उठली आहे. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंबरोबर घडलं ते नितीश कुमारांबरोबरही घडणार, असा कयास अनेकांनी बांधला आहे. या सर्व घडामोडींवर जनता दल युनायटेड पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. साधारणत: विधानसभा निवडणुकीआधी विविध राजकीय पक्षांकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित […] - [ही ठरली कर्जमुक्तीची वेळ : बच्चू कडू साधणार मुख्यमंत्र्यांशी सवांद](https://politicaltadka.com/%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3/): ही ठरली कर्जमुक्तीची वेळ : बच्चू कडू साधणार मुख्यमंत्र्यांशी सवांद -मनोज जरांगेही आंदोलनस्थळी दाखल प्रतिनिधी नागपूर : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे. कारण बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शविला आहे. त्यानुसार आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. तर आंदोलकांकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि अजित नवले हे  बैठकीत सरकारसोबत वाटाघाटी […] - [काय आहे प्रकरण : अजित पवारांच्या त्या कारखान्याची होणार चौकशी](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be/): काय आहे प्रकरण : अजित पवारांच्या त्या कारखान्याची होणार चौकशी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश प्रतिनिधी पुणे : महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) या मित्रपक्षात पुणे आणि ठाण्यात जुंपली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विश्वस्त असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) या संस्थेला राज्य सरकारने दिलेल्या अनुदानाची चौकशी करण्याचा आदेश देऊन अजित पवार यांच्यावर कुरघोडी केली आहे. कडक शिस्तीचे अर्थमंत्री म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्याशी संबंधित संस्थेचीच चौकशी होणार असल्याने आता महायुतीतील भाजप विरूद्ध अजित पवारांची ‘राष्ट्रवादी’ यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ […] - [नागपुरातील चक्काजाम आंदोलन : बच्चू कडू यांची फडणवीसांशी झाली ही चर्चा](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8b/): नागपुरातील चक्काजाम आंदोलन : बच्चू कडू यांची फडणवीसांशी झाली ही चर्चा -उद्या फडणवीसांना भेटणार शिष्टमंडळ प्रतिनिधी नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. न्यायालयाने आंदोलनाचे स्थळ रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर कडू यांनी थेट जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम्हाला अटक करा, ताब्यात घ्या अशी मागणी करत बच्चू कडू आणि इतर कार्यकर्ते, शेतकर थेट पोलीस ठाण्याकडे निघाले आहेत. दरम्यान, बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले आहे. यावेळी शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यापुढे सरकारची भूमिका मांडली तर बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे सांगितले. शेवटी आंदोलन न […] - [कॅबिनेट मंत्री म्हणतात, हा नेता तर अजगर आहे](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9/): कॅबिनेट मंत्री म्हणतात, हा नेता तर अजगर आहे -उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका प्रतिनिधी मुंबई : आमची महायुती होणारच व महायुती म्हणूनच आम्ही ५१ टक्के मतांची लढाई जिंकू, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, अमित शाह पक्ष मजबूत करण्याविषयी बोलले आहेत. त्यांच्या विधानाचा दुसरा अर्थ काढू नये. मतदार याद्यांमध्ये अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रिया सुरू केली आहे, याबाबत ते म्हणाले, मतदारयादी शुद्धीकरण ही भाजपचीच जुनी मागणी आहे. ही प्रक्रिया संपूर्ण देशाला लागू होणार असून निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने निर्णय घेईल. उलट, […] - [निवडणुकीची रणधुमाळी : बिहारचा हा बडा नेता दोन राज्याचा मतदार](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b9/): निवडणुकीची रणधुमाळी : बिहारचा हा बडा नेता दोन राज्याचा मतदार -विरोधकांनी केली जोरदार टीका प्रतिनिधी बिहार : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, असं असताना जन सुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याच्या दाव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांना नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणात पुढील तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या […] - [अमरावतीचे राजकारण तापले : या माजी मंत्री म्हणाल्या, भैय्या-भाभी म्हणजे हलकट...!](https://politicaltadka.com/%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%87/): अमरावतीचे राजकारण तापले : या माजी मंत्री म्हणाल्या, भैय्या-भाभी म्हणजे हलकट…! -दिवाळीचा ‘किराणा’ पाठवून राजकीय खोडी प्रतिनिधी अमरावती : आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा ‘किराणा’ पाठवून राजकीय खोडी काढल्यामुळे राणा दाम्पत्य आणि ठाकूर यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच उफाळून आला आहे. रवी राणा यांच्या या कृतीने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राणा दाम्पत्याला थेट ‘भैया-भाभीनं औकातीत राहायचं,’ असा खणखणीत इशारा दिला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, मी पहिल्यांदा पराभूत झालेली नाही. मी पराभूत झाले, किंवा जिंकली, मला काही फरक पडत नाही. मी पक्ष बदलत नाही. सरड्यासारखे रंग बदलत नाही. तुम्ही तुमच्या ‘औकातीत’ […] - [या शिवसेना नेत्याची सून बनणार ही मराठी अभिनेत्री](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ac/): या शिवसेना नेत्याची सून बनणार ही मराठी अभिनेत्री -कोण आहे ही अभिनेत्री प्रतिनिधी मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अमृता माळवदकरचा विवाहसोहळा पार पडला होता. यानंतर नुकताच ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेता अमित रेखी व अभिनेत्री शिवानी नाईक यांचा साखरपुडा पार पडल्याचं पाहायला मिळालं. आता यांच्यापाठोपाठ मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे तेजस्विनी लोणारी. ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती निर्माती म्हणून देखील ओळखली जाते. तेजस्विनीने आजवर अनेक चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. याशिवाय ‘बिग […] - [नागपुरात फडणवीस स्पष्टचं बोलले : निवडणुकीबाबतच्या फार्म्युल्याची घोषणा](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%9a%e0%a4%82/): नागपुरात फडणवीस स्पष्टचं बोलले : निवडणुकीबाबतच्या फार्म्युल्याची घोषणा -कमकुवत आहे तिथे मित्रपक्षाची मदत प्रतिनिधी नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात अनौपचारिक गप्पा करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भाजपचा ‘प्री-पोल’-‘पोस्ट-पोल’ फार्म्युला जाहीर केला. त्यानुसार जेथे भाजप सक्षम आहे, तेथे ते मित्रपक्षांना सोबत घेणार नाही आणि जेथे कमकुवत आहे तेथे मित्रपक्षाच्या मदतीने पुढे जाणार आहे, याचाच दुसरा अर्थ दोन्ही बाजूंनी फायदा भाजपचाच असून मित्रपक्षाचा वापर केवळ गरजेपुरता होणार हे स्पष्ट होते. सध्या महापालिका निवडणुका महायुतीतील घटक पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत चर्चा सुरू आहे, भाजपने आतापर्यंत या मुद्यावर स्पष्ट भूमिकाच मांडली नव्हती, युतीचे अधिकार […] - [मुंबईत शरद पवारांच्या पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळणे कठीण](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95/): मुंबईत शरद पवारांच्या पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळणे कठीण -बदललेली राजकीय परिस्थिती कारणीभूत प्रतिनिधी नवी मुंबई : गणेश नाईक यांच्यामुळे कधीकाळी नवी मुंबईच्या राजकीय परिघावर एकहाती अंमल राखणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधी नव्हे इतकी दैना उडाल्याचे चित्र आता पहायला मिळत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असणार्‍या बाजारपेठांमुळे नवी मुंबईत स्थायीक झालेला पुणे, जुन्नर, आंबेगाव, पश्चिम महाराष्ट्रातील एकगठ्ठा मतदार, माथाडी कामगारांच्या वस्त्यांमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा शहरावर राहीलेला प्रभाव आणि साडेबारा टक्के योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुळ आगरी-कोळी मतदारांमध्ये असलेली आपुलकीची जाणीव यामुळे शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग नवी मुंबईत नेहमीच राहीला आहे. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत या […] - [काय बोलता ? राष्ट्रवादीचे दोन माजी आमदार भाजपाच्या वाटेवर](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87/): काय बोलता ? राष्ट्रवादीचे दोन माजी आमदार भाजपाच्या वाटेवर -एक विद्यमान आमदार पुत्राची भेट प्रतिनिधी सोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन माजी आमदार भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली असून सोलापूर जिल्ह्यात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लागलीच पक्षाचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आज (२१ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी भरणे संवाद साधून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न करतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, या घडामोडीवर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी खोचक भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मोहेळचे माजी आमदार राजन पाटील, […] - [शिंदेसेनेने महायुतीतील घटक पक्षांना दिला इशारा : धनुष्यबाण कसा चालतो...?](https://politicaltadka.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%98/): शिंदेसेनेने महायुतीतील घटक पक्षांना दिला इशारा : धनुष्यबाण कसा चालतो…? -पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून सामंत यांचा इशारा प्रतिनिधी मुंबई : आपल्याला महायुतीमधूनच निवडणुका लढवायच्या आहेत”, असं वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत यांनी केलं आहे. परंतु, “कोणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण (शिवसेनेचं निवडणूक चिन्ह) कसा चालतो ते देखील आम्ही दाखवून देऊ”, असा इशारा देखील सामंत यांनी महायुतीमधील त्यांच्या मित्रपक्षांना दिला आहे. चिपळूण येथील शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून सामंत यांनी स्थानिक नेत्यांना इशारा दिला आहे. जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने रखडलेल्या […] - [बिहारमधील जागावाटप : भाजपातील या नेत्याची नाराजी](https://politicaltadka.com/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%aa-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa/): बिहारमधील जागावाटप : भाजपातील या नेत्याची नाराजी -नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबवली प्रतिनिधी बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. जागावाटपाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या सूत्रावर राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आक्षेप घेतला आहे. भाजपाच्या धोरणावर असंतोष व्यक्त करीत त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रियादेखील थांबवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाल्याशिवाय राष्ट्रीय लोक समता पक्षाचा एकही उमेदवार नामांकन अर्ज भरणार नसल्याचे कुशवाह यांनी स्पष्ट केले आहे. नेमकी काय आहेत त्यांच्या नाराजीची कारणे, त्याबाबत जाणून घेऊ.. बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक […] - [हे कारण : मुख्यमंत्र्यांच्या शहरातही होतेय काळी दिवाळी](https://politicaltadka.com/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a-2/): हे कारण : मुख्यमंत्र्यांच्या शहरातही होतेय काळी दिवाळी -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक प्रतिनिधी नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ( शरद पवार)काळी दिवाळी साजरी करण्यात आली.या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारचा चुकीचे धोरण यांच्याकडे सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील शेतकऱ्यांना या वर्षी दिवाळीचा सण अंधारात साजरा करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) नागपूर शहरात आक्रमक झाली आहे. पक्षाच्या वतीने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पैठे यांनी केले. यावेळी राज्याचे माजी […] - [मोठ्या राजकीय घडामोडी : हा नेता आमच्यासोबत आल्याने पराभव](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%be/): मोठ्या राजकीय घडामोडी : हा नेता आमच्यासोबत आल्याने झाला पराभव -राष्ट्रवादीच्या या नेत्याने दिला राजीनामा प्रतिनिधी नागपूर : काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षासह कराड पालिकेचे माजी पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपात जाहीर प्रवेश केला. रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेसोबत आल्यानेच आमचा पराभव झाल्याचा दावा केला आहे. महाआघाडीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (आरएलजेपी) बिहार निवडणुकीत महाआघाडीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) जिल्हा अध्यक्ष रेखा खेडेकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षासह कराड पालिकेचे माजी पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार डॉ. […] - [या विधेयकावरून शरद पवार थेट नरेंद्र मोदींच्या पाठीशी](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%87%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a5/): या विधेयकावरून शरद पवार थेट नरेंद्र मोदींच्या पाठीशी -खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच पक्षाची भूमिका स्पष्ट प्रतिनिधी मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीला पुन्हा एकदा धक्का दिला. संसदेच्या संयुक्त समितीवरील बहिfष्काराबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत होत असताना राष्ट्रवादीने मात्र त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांसह कोणत्याही मंत्र्याला गंभीर आरोपांखाली सलग ३० दिवस तुरुंगात राहावे लागल्यास त्यांना पदच्युत करणारे विधेयक काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने लोकसभेत मांडले. या विधेयकावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी या समितीला तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद द साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षाची […] - [देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू यांची क्रीडा मैदानात उडी](https://politicaltadka.com/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d/): देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू यांची क्रीडा मैदानात उडी -क्रीडा संघटनांमध्ये भाजप सक्रिय प्रतिनिधी नागपूर : राजकारण आणि क्रीडा क्षेत्र दोघांनाही डावपेच, नेतृत्व कौशल्य आणि संघटनात्मक ताकदीची आवश्यकता असते. त्यामुळेच राजकीय पक्ष विशेषतः भाजप, या बाबीचा केवळ निवडणुकांपुरताच वापर करीत नाही तर याच माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांमध्येही आपले वर्चस्व निर्माण करत आहे. क्रीडा क्षेत्र हे त्यातीलच एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. या क्षेत्रातील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढून आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील त्यांचे विश्वासू सहकाऱ्यांना मैदानात उतरवले आहे.राज्य ऑलम्पिक संघटनेच्या निवडणुकीत नागपूरचे माजी महापौर व विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांनी घेतलेली उडी याकडे याच अनुषंगाने […] - [जागावाटप : या पक्षाला भाजपाने दिले झुकते माफ](https://politicaltadka.com/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%aa-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa/): जागावाटप : या पक्षाला भाजपाने दिले झुकते माफ -अनेकांच्या उंचावल्या भुवया प्रतिनिधी बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रविवारी जागावाटपाचे सूत्र जाहीर केले. त्यातील २९ जागा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला देण्यात आल्या. भाजपाच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. चिराग पासवान यांना आपल्या राजकीय प्रभावापेक्षा अधिक जागा मिळाल्याचे खुद्द भाजपातील सूत्रांनी मान्य केले आहे. पक्षाच्या या निर्णयामागची कारणेही त्यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत. भाजपाने जागावाटपात चिराग पासवान यांना झुकते माप का दिले? त्याबाबत जाणून घेऊ… बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध आणि मजबूत ठेवण्यासाठी भाजपाने चिराग पासवान यांना जागावाटपात झुकते माप […] - [हे ठरले कारण : बिहार निवडणुकीत एनडीएतील हा घटक पक्ष फुटला](https://politicaltadka.com/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81/): हे ठरले कारण : बिहार निवडणुकीत एनडीएतील हा घटक पक्ष फुटला -युतीतील फुटीची ही आहे कारणे प्रतिनिधी बिहार : बिहारमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या जागावाटपाबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी केली. यामध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल २४३ सदस्यांच्या विधानसभेत प्रत्येकी १०१ जागांवर लढणार आहेत. याचबरोबर एनडीएचा भाग असलेल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना २९ जागा देण्यात आल्या आहेत, तर राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा यांना प्रत्येकी ६ जागा देण्यात आल्या आहेत. परंतु, हा जागा वाटपाचा फार्म्युला ठरल्यानंतर एनडीएतील मित्रपक्ष असणाऱ्या सुहेलदेव भारतीय […] - [या नेत्याचा आरोप :मला पाडण्यासाठी घटक पक्षाकडून दीड कोटीचा खर्च](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%a3/): या नेत्याचा आरोप :मला पाडण्यासाठी घटक पक्षाकडून दीड कोटीचा खर्च -महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर प्रतिनिधी गडचिरोली : युती असतानाही भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात पुतण्याला पाच कोटींची मदत करून मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने माझ्याच बाजूने कौल दिला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेतून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या ताब्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शीत १२ ऑक्टोबरला नगरपंचायतच्या प्रांगणात राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जनकल्याण यात्रेनिमित्त सभा झाली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री […] - [राज्यात याठिकाणी भाजपा- राष्ट्रवादीने शिवसेनेला दूर सारले](https://politicaltadka.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%b0/): राज्यात याठिकाणी भाजपा- राष्ट्रवादीने शिवसेनेला दूर सारले -एकमेकाच्या पक्षातील इच्छुकांना गळाला लावण्याचे प्रयत्न प्रतिनिधी मुंबई : जिथे युतीतील मित्रपक्ष तुल्यबळ आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विविध महापालिका, नगरपालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्याच धर्तीवर बदलापूर शहरात महायुतीतील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली युती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे युती जाहीर करत असताना शिवसेनेला मात्र बाजूला सारले आहे. गेल्या काही महिन्यात बदलापूर शहरात स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकमेकाच्या पक्षातील इच्छुकांना गळाला लावण्याचे […] - [नितीन गडकरी का म्हणाले, गरिबीमध्ये आनंद असतो...!](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a4%b0/): नितीन गडकरी का म्हणाले, गरिबीमध्ये आनंद असतो…! -अमरावती जिल्ह्यातील माधान येथील कार्यक्रमाला उपस्थिती प्रतिनिधी अमरावती : केवळ भौतिक विकासातून सर्व अपेक्षा पूर्ण होत नाहीत. गाडी, बंगला यातून काही सर्व सूख मिळत नाही. उलट ज्या ठिकाणी भौतिक प्रगती होते, त्या ठिकाणी दु:खाची सुरुवात होते. गरिबीमध्ये जो आनंद असतो, समृद्ध जीवनामधील समस्या तो आंनद हिरावून घेत असतो. पण, या अडचणीत सापडायचे नसेल, तर उत्तम संस्कार पाहिजेत. उत्तम संस्कार बाजारात किलोने मिळत नाहीत. शिक्षणामधून, ज्ञानाचे अध्ययन, चिंतन करून, व्यक्तिमत्वावर होणाऱ्या संस्कारातून माणसाचे जीवन घडत असते. तत्वज्ञान हे आपल्या जीवनाला बदलवू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार […] - [शिंदेसेनेचा हा मंत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात : बघा, काय म्हणाले ते?](https://politicaltadka.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81/): शिंदेसेनेचा हा मंत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात : बघा, काय म्हणाले ते? -मंत्र्यांची सातत्याने वादग्रस्त विधाने प्रतिनिधी जळगाव : महायुतीचे बरेच मंत्री आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यात दुष्काळ पडला किंवा नाही पडला तरी लोक आम्हा पुढाऱ्यांना शिव्या देतात, असे वक्तव्य शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना केलेलं एक विधान दोन दिवसांपासून चर्चेत आलं होतं. पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहकार मंत्रीपदाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जामाफीच्या […] - [हे ठरले कारण : बिहारमध्ये मित्रपक्ष सोडणार साथ](https://politicaltadka.com/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%ae/): हे ठरले कारण : बिहारमध्ये मित्रपक्ष सोडणार साथ -राष्ट्रीय राजकारणाच्या समीकरणावर परिणाम प्रतिनिधी बिहार : बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचा राष्ट्रीय राजकारणाच्या समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून धुसफूस होत असल्याचे समोर आले आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासह केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून सूचक पोस्ट केल्या आहेत, त्यामुळे बिहारच्या निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. जीतन राम मांझी यांची सूचक पोस्ट जीतन राम मांझी […] - [या राज्यात भाजपाला धक्का : तीन दशकांची साथ तुटली](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be-2/): या राज्यात भाजपाला धक्का : तीन दशकांची साथ तुटली -दिग्गजांचीही पक्षाला सोडचिठ्ठी प्रतिनिधी नवी दिल्ली : २०१४ मध्ये काँग्रेसला सत्तेतून बाजूला सारून भाजपाने केंद्रासह बहुतांश राज्यांमध्ये आपले बस्तान बसवले. गेल्या दशकभरात अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या मूळ पक्षांमधून भाजपामध्ये प्रवेश केला. यादरम्यान बाहेरून आलेल्या नेत्यांशी सूर जुळत नसल्याने भाजपातील काही दिग्गजांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ईशान्य भारतातील भाजपाचा गड समजला जाणाऱ्या आसाममध्ये नुकतीच याची प्रचिती आली. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ भाजपात असलेल्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्याने गुरुवारी (तारीख ९ ऑक्टोबर) पक्षाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नागांव लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजेन गोहेन यांनी गुवाहाटी येथील पक्षाच्या मुख्यालयात आपला राजीनामा […] - [शिवसेना पक्ष, चिन्हावरून या नेत्याचे मोठे बयान : म्हणाले...?](https://politicaltadka.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8/): शिवसेना पक्ष, चिन्हावरून या नेत्याचे मोठे बयान : म्हणाले…? -पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला प्रतिनिधी अमरावती : शिवसेना दुभंगल्यानंतर पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. तेव्हांपासून उध्दव ठाकरे गट न्यायालयाकडून न्याय मिळेल, या अपेक्षेने लढा देत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यापासून वारंवार या प्रकरणावर सुनावणीसाठी पुढील तारीख मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी आठ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, पुन्हा नेहमीप्रमाणे पुढील तारीख मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये निराशा पसरली. दरम्यान, या विषयावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, न्यायासाठी इतके दिवस का […] - [उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले पंतप्रधानांचे कौतुक : हे ठरले कारण](https://politicaltadka.com/%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6/): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले पंतप्रधानांचे कौतुक : हे ठरले कारण -वाढवण बंदर येथे चौथी मुंबई प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलं, तर मोदी हात लावतात तिथे सोनं होतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक केलं. ‘नवी मुंबईत तिसरी आणि वाढवण बंदर येथे चौथी मुंबई होईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठ्यांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. […] - [बिहारमध्ये भाजपा बॅकफूटवर : केंद्रात युतीतील या पक्षाची वेगळी चूल !](https://politicaltadka.com/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%95%e0%a4%ab%e0%a5%82%e0%a4%9f%e0%a4%b5/): बिहारमध्ये भाजपा बॅकफूटवर : केंद्रात युतीतील या पक्षाची वेगळी चूल ! -प्रशांत किशोर यांचे मोठे भाष्य प्रतिनिधी बिहार : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिहार निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर आणि चिराग पासवान हे बिहारच्या राजकारणातील प्रमुख चेहरे आहेत. आता चिराग पासवान आणि प्रशांत किशोर यांच्या युतीची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे, […] - [काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी ठरवली ही रणनीती](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95/): काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी ठरवली ही रणनीती -अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्याचा आढावा प्रतिनिधी अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर वाशीम जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, आमदार साजिद खान पठाण, माजी मंत्री सुनील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष संघटक ॲड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संध्या सव्वालाखे, बैठक समन्वयक प्रकाश तायडे, राहुल बोंद्रे, शिवाजीराव मोघे, बबलू देशमुख, श्याम उमाळकर, बबनराव चौधरी, अशोक अमानकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सुधीर ढोणे, हिदायत पटेल, डॉ. झिशान हुसेन, महेश गणगणे, महेंद्र गवई, महिला जिल्हाध्यक्ष पूजा काळे आदी […] - [बिहार निवडणुकीत असे असेल चित्र : नितेश, तेजस्वी की प्रशांत किशोर?](https://politicaltadka.com/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2/): बिहार निवडणुकीत असे असेल चित्र : नितेश, तेजस्वी की प्रशांत किशोर? -६, ११ नोव्हेंबरला मतदान प्रतिनिधी बिहार : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिहार निवडणुकीची घोषणा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत, मात्र बिहारच्या राजकारणातील तीन नेत्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीतील त्यांची कामगिरी त्यांच्या पक्षांचे भवितव्य ठरवेल आणि बिहारच्या राजकीय इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाईल असे, बोलले जात आहे. जनता दल (युनायटेड) […] - [राज्यातील हे मंत्री म्हणाले, या नेत्याचे पाय पकडले अन मोठा झालो](https://politicaltadka.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3/): राज्यातील हे मंत्री म्हणाले, या नेत्याचे पाय पकडले अन मोठा झालो -निखळपणे गडकरी यांचे ऋण मान्य प्रतिनिधी नागपूर/वर्धा : राजकारणात यशस्वी व्हायचे तर गॉडफादर आवश्यक, असे म्हटल्या जाते. सेवाभावी , संघटन सक्षम, संवादी, संभाषण चतुर, सधन, साधनसंपन्न, संपर्कशील, सहजसाध्य, सदैव उपलब्ध एव्हढे पुरेसे नाही. आशीर्वाद देणारा पक्षीय राजकारणात आवश्यक असतो, असे जाणते सांगतात. म्हणून यशाची पायरी चढणारे ही त्यांच्या यशाचे श्रेय आपल्या नेत्याचे नाव घेत देतात. लोकं जाणतात पण तरीही काही हे मान्य करत नाही. काही मात्र दिलखुलासपणे आशीर्वाद कुणाचे हे जाहीर करतात. हे मंत्री आहे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर. त्याचे श्रेय कुणास ? तर केंद्रीय मंत्री […] - [या राज्यात मुख्यमंत्रिपदावरून मोठा वाद : हे ठरले मोठे कारण](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a6/): या राज्यात मुख्यमंत्रिपदावरून मोठा वाद : हे ठरले मोठे कारण -पक्षाने बजावल्या नोटीसा प्रतिनिधी कर्नाटक :कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदावरून मोठा वाद सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्रिपदाबाबत विधान करणाऱ्या चार नेत्यांवर पक्षाने कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नावाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये तीन विद्यमान आमदार आणि एका माजी खासदाराचा समावेश आहे. पक्षाची नाचक्की केल्याबद्दल आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) सूचना धुडकावल्याबद्दल या नोटिसा बजावल्याचे सांगण्यात आले आहे. अवघ्या चार महिन्यांत काँग्रेसच्या चार नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जुलैपासून दर महिन्याला काही काँग्रेस आमदारांनी आपले मत अधिक स्पष्टपणे मांडले […] - [मुख्यमंत्री स्पष्टचं बोलले : अन्यथा माझा राजीनामा समजा](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2/): मुख्यमंत्री स्पष्टचं बोलले : अन्यथा माझा राजीनामा समजा -सार्वजनिक कार्यक्रमात सूचक विधान प्रतिनिधी जम्मू- काश्मीर : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सूचक विधान केले. भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकार चालवण्यापेक्षा मी राजीनामा देणेचे पसंत करेन, असे अब्दुल्ला म्हणाले. भाजपाला काश्मीर सरकारमध्ये सामावून घेतले असते, तर परतफेड म्हणून आपल्याला त्वरित राज्याचा दर्जा मिळाला असता, पण ही तडजोड करण्यास तुम्ही तयार आहात का? माझी भाजपाबरोबर हातमिळवणी करण्याची माझी मुळीच इच्छा नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ओमर अब्दुल्ला यांच्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. काश्मीरमधील सत्ताधारी पक्षात फूट पडून सरकार तर धोक्यात येणार नाही ना? असे […] - [काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी का घेतली केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट ?](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/): काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी का घेतली केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट ? -राजकीय वर्तुळात विविध चर्चा प्रतिनिधी नागपूर : केद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात भूमिका घेणे विरोधी पक्षातील नेते टाळतात. टीका केली तरी तरी राजकीय स्वरूपाची असते, ती व्यक्तिगत नसते. कारण गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेले सौहार्दाचे संबध. ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या रस्ते व महामार्ग खात्याच्या माध्यमातून गडकरी पक्षभेद न पाळता प्रत्येकाला निधी देतात. रस्ते, महामार्ग सर्वांना हवे असतात. त्यामुळे सर्वांशी त्यांची मैत्री घट्ट. पण त्यांच्याच नागपुरातील कॉंग्रेसचा एक आमदार त्यांना थेट भिडतो. त्यांच्या प्रकल्पाला जाहीर विरोध करतो. त्यांचे नाव आहे विकास ठाकरे. लोकसभा निवडणुकीतही ठाकरे विरुद्ध […] - [गडकरी का म्हणाले, मते मागायला गेल्यास दगडफेक व्हायची](https://politicaltadka.com/%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be/): गडकरी का म्हणाले, मते मागायला गेल्यास दगडफेक व्हायची -अमृतयोग विशेषांकाचे प्रकाशन प्रतिनिधी नागपूर: एकेकाळी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात माझ्यासह त्यावेळच्या जनता पार्टी, संघाचे लोक निवडणुकीत मत मागायला गेल्यास नागरिक आमच्यावर दगडफेक करायचे, अशी मगिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या अमृतयोग विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी वनामती सभागृहात झाले. याप्रसंगी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला मंचावर मंचावर नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक शैलेश पांडे, उदयभास्कर नायर उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून होणारा त्रास, आणीबाणी व अशार अनेक संघर्षातून ‘तरुण भारत’ या वृत्तपत्राचा ७५ […] - [काय आहे? फडणवीस-पंतप्रधानांच्या भेटीत ही गोष्ट राहून गेली](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8/): काय आहे? फडणवीस-पंतप्रधानांच्या भेटीत ही गोष्ट राहून गेली -तीन वर्षापासून हा प्रस्ताव केंद्राकडे प्रतिनिधी नागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक हानीपोटी शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी प्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची व नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचाही मुद्दा निकाली निघाला, फक्त एक गोष्ट राहुन गेली. ती म्हणजे राज्यातील विदर्भ, मराठवाडा या मागासभागाच्या विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची. तीन वर्षापासून हा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत शब्द टाकला असता तर… कदाचित.. हा प्रश्न निकाली लागला असताअशी चर्चा आता वैदर्भीयांमध्ये सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना विदर्भ […] - [राष्ट्रवादीचे राजकारणात नवे संकेत : नेमके काय आहे प्रकरण ?](https://politicaltadka.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4/): राष्ट्रवादीचे राजकारणात नवे संकेत : नेमके काय आहे प्रकरण ? -चिंतन शिबिरासाठी का केली नागपूरची निवड प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नागपूरमध्ये चिंतन शिबीर आटोपून सात दिवस उलटले तरी त्याचे कवित्व अद्याप संपले नाही, चिंतनासाठी राष्ट्रवादीने संघभूमी नागपूरची निवड केल्याने पक्ष संघ-भाजपच्या जवळ जातो आहे काय अशी शंका व्यक्त केली जात होती ती शिबिरात पारित झालेल्या ‘नागपूर डिक्लेरेशन’मुळे खरी ठरली आहे. यात राष्ट्रवादीने भाजपसोबत युती अधिक बळकट करण्याची भूमिका उघडपणे घेतली आहे. या ठरावाने महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणात नवे संकेत दिले आहेत. दिल्लीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमात पक्षाच्या राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांनी घेतलेला सहभाग , त्यानंतर चिंतन […] - [हे घ्या! थेट भाजपाच्या उपमुख्यमंत्री यांनीच केली राजीनाम्याची मागणी](https://politicaltadka.com/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%ae/): हे घ्या! थेट भाजपाच्या उपमुख्यमंत्री यांनीच केली राजीनाम्याची मागणी -प्रशांत किशोर यांनी केली स्पष्टीकरणाची मागणी प्रतिनिधी बिहार : बिहारमधील राजकारण सध्या तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने चर्चांना उधाण आले आहे. ‘जन सुराज पार्टी’चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण द्या किंवा आपल्या पदावरून पायउतार व्हा, अशी थेट मागणी आर.के. सिंह यांनी केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते काय म्हणाले? आर.के. सिंह यांनी विशेषतः सम्राट चौधरी यांनी त्यांची पदवी सार्वजनिक करावी अशी मागणी केली. माध्यमांशी बोलताना ७२ वर्षीय आर.के. […] - [मित्रपक्षांच्या बैठकीला या भाजपा नेत्यांनी फिरवली पाठ](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%88%e0%a4%a0%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be/): मित्रपक्षांच्या बैठकीला या भाजपा नेत्यांनी फिरवली पाठ -काही दिवसांपासून वादाची मालिका प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये काही दिवसांपासून वादाची मालिका सुरू आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या मित्रपक्षांनी राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मागासवर्गीय समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक नेते उपस्थित होते. भाजपाच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता जाट समाजाची स्तुती करणाऱ्या एका गाण्यामुळे भाजपा आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या वादाची सुरुवात १४ सप्टेंबर रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या श्री दाऊजी महाराज मेळाव्यातील एका […] - [गडकरींचे विधान चर्चेत : बरे झाले ब्राम्हण समाजाला आरक्षण...?](https://politicaltadka.com/%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%b0/): गडकरींचे विधान चर्चेत : बरे झाले ब्राम्हण समाजाला आरक्षण…? -म्हणाले, आज बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या प्रतिनिधी नागपूर : राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामजिक वादळ उठले असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्त्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी(२० सप्टेंबर) नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. आज बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक […] - [बच्चू कडूंनी म्हटले थेट कलेक्टरला तोडू तर हा नेता म्हणतो थेट मंत्र्याना...?](https://politicaltadka.com/%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%95/): बच्चू कडूंनी म्हटले थेट कलेक्टरला तोडू तर हा नेता म्हणतो थेट मंत्र्याना…? -आक्षेपार्ह विधानामुळे नव्या वादाला तोंड प्रतिनिधी अकोला : आगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट तोडले आता थेट कलेक्टरलाच तोडू, असे वादग्रस्त वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले, तर रविकांत तुपकर यांनी नेपाळसारखे मंत्र्यांना तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे आक्षेपार्ह विधान केले. या प्रकारामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अकोल्यातील मराठा मंगल कार्यालयातील शेतकरी संवाद सभा घेण्यात आली. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत, किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे, रविकांत तुपकर, अजित नवले आदींचा समावेश होता. या सभेला विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. या संवाद सभेत […] - [ठरणार राजनीती : संघ-भाजपच्या गडात राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर](https://politicaltadka.com/%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a5%8d/): ठरणार राजनीती : संघ-भाजपच्या गडात राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर -सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष प्रतिनिधी नागपूर : बरोबर एक महिना आधी म्हणजे २० ऑगस्टला नवी दिल्लीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार या भाजप खासदार कंगणा रणौत यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावरून राजकीय वादळही उठले होते. त्यावर सुनेत्रा पवार यांनी खुलासा करताना. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, तर संघटनेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी उपस्थित होते.” असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता एक महिन्याने राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर संघ मुख्यालयी म्हणजे नागपुरात उद्या (१९ सप्टेबर) होत आहे. सुनेत्रा पवार यांना […] - [राहुल गांधीचा हायड्रोजेन बॉम्ब फुटला ! निवडणूक आयोगावर हे आरोप](https://politicaltadka.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%a8/): राहुल गांधीचा हायड्रोजेन बॉम्ब फुटला ! निवडणूक आयोगावर हे आरोप -राज्याबाहेरचे मोबाइल ओटीपी साठी वापरले गेल्याचा आरोप प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असून त्यासंदर्भातील काही पुरावेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. मतदार यादीतून काही व्यक्तींची नावे वगळण्यासाठी त्यांच्या ओळखीचा वापर भलत्याच व्यक्तींनी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी राज्याबाहेरचे मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी वापरले गेल्याचे ही ते म्हणाले. जवळपास पाऊण तास चाललेल्या सादरीकरणानंतर राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक […] - [राज्यातील या मंत्र्यांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप](https://politicaltadka.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%b0/): राज्यातील या मंत्र्यांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप -हा नेता म्हणाला, गद्दाराचे कारनामे प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा बिवलकर भूखंड घोटाळाप्रकरणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यात हा घोटाळा सोप्या भाषेत समजावून सांगितल्याचे म्हटले आहे. -व्हिडीओमध्ये नक्की काय? रोहित पवार यांनी व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “नवी मुंबई येथील सिडकोच्या सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीच्या भूखंडाचे प्रकरण काय आहे हे अत्यंत सोप्या भाषेत या व्हिडीओमधून अवश्य बघा!” त्यांनी त्या व्हिडीओखाली #गद्दारांचे_कारनामे, असेदेखील लिहिले आहे. या प्रकरणात रोहित पवार यांच्याकडून शिरसाट […] - [केंद्रीयमंत्री गडकरी यांच्यवर या निर्णयामुळे होताहे देशभरातून टीका](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af/): केंद्रीयमंत्री गडकरी यांच्यावर या निर्णयामुळे होताहे देशभरातून टीका -म्हणाले, पैशासाठी इतका खाली जाऊ शकत नाही प्रतिनिधी नागपूर : इथेनॉल ब्लेंड फ्यूलची (ई- २० पेट्रोल) सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सरकारने आता सर्वच पेट्रोल पंपांवर इथेनॉलचा समावेश असणारे पेट्रोल विकणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयावर बरेच लोक शंका घेत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका केली जात आहे. दरम्यान, आता यावर नितीन गडकरी यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या बुद्धीची प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये आहे. पैशांसाठी मी एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ शकत नाही, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. शनिवारी (१३ सप्टेंबर) नितीन गडकरी अँग्रीकॉस वेलफेअर सोसायटीच्या नागपुरात […] - [रिपाइंने या निवडणुकीसाठी मागितल्या २७ जागा -निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना](https://politicaltadka.com/%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/): रिपाइंने या निवडणुकीसाठी मागितल्या २७ जागा -निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला महायुतीने २७ जागा सोडाव्यात, अशी मागणी ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी कांदिवलीमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केली. यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर, गोपाल शेट्टी, ‘रिपाइं’चे गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, सीमा आठवले उपस्थित होते. मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता येणार असून ‘रिपाइं’ला उपमहापौर पदाची संधी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना आठवले यांनी केल्या. नागालँडमध्ये पक्षाचे दोन आमदार असून आसाममध्ये पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. लवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणून ‘रिपाइं’ला मान्यता मिळेल. […] - [काय बोलता? या राज्यातील भाजपा सरकार सापडले संकटात](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ad%e0%a4%be/): काय बोलता? या राज्यातील भाजपा सरकार सापडले संकटात -युतीतील पक्ष पाठिंबा काढण्याच्या तयारीत प्रतिनिधी त्रिपुरा : ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील भाजपा सरकार संकटात आले आहे. त्रिपुरातील सत्ताधारी आघाडीत भाजपा, टिप्रा मोथा आणि इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांचा समावेश आहे. मात्र, या मित्रपक्षांमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपा आणि टिप्रा मोथाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाच्या बातम्या समोर येत आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकांनंतर एकत्र आलेले भाजपा आणि टिप्रा मोथा यांच्यात सध्या मतभेद निर्माण झाल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात खोवई जिल्ह्यातील आसरमबारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणाऱ्या भाजपा समर्थकांवर हल्ला झाला होता. त्यानंतर काही […] - [का म्हणाले, फडणवीस इतरांसॊबत मला ही सद्बुद्धी द्या !](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8/): का म्हणाले, फडणवीस इतरांसॊबत मला ही सद्बुद्धी द्या ! -विसर्जनाची तयारी करणाऱ्यांचे मानले आभार प्रतिनिधी नागपूर : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत आज राज्यभरात श्रीगणरायाला यंदाच्या वर्षीचा अखेरचा निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री गिरगाव चौपाटी येथे हजेरी लावून सार्वजनिक मंडळांच्या गणरायावर पुष्पवृष्टी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याबाबत समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “बाप्पाचे विसर्जन होते, तेव्हा सर्वांच्याच मनात हुरहुर लागते. बाप्पाच्या सानिध्यात दहा दिवस आनंदात जातात. लोकांच्या भेटी होतात. सामाजिक अभिसरण होते. अनेकांना आपल्या गुणांची अभिव्यक्ती करता येते. मात्र मला या […] - [ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नाही, जीआरबाबत संभ्रम ठेवू नका](https://politicaltadka.com/%e0%a4%93%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a7/): ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नाही, जीआरबाबत संभ्रम ठेवू नका – मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रापासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक महत्वाच्या राजकीय घडमोडी घडल्या. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका, या मागणीसाठी नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या ओबीसी महासंघाच्या १४ पैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काढलेल्या शासन निर्णयाचं (जीआर) विश्लेषण केले. जीआरबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर अजिबात विश्वास ठेऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्ग आरक्षण देऊ नका, या मागणीसाठी ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू केलं होतं. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण […] - [ठरले कारण : या भाजपाच्या नेत्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांचा संताप](https://politicaltadka.com/%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%87/): ठरले कारण : या भाजपाच्या नेत्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांचा संताप -हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याचा आरोप प्रतिनिधी अमरावती : अमरावती जिल्ह्यात रोहिंग्या व बांगलादेशी राहतात, त्यांनी खोट्या दस्तावेजांच्या आधारे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जन्म दाखले मिळवले, असा आरोप करत यंत्रणेसह सर्वांची झोप उडवून देणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी काँग्रेसने चालवली आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे वातावरण बिघडून हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. ते रोखण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे वारंवार जिल्ह्यात येऊन येथील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरत आहेत. त्यांच्यावर दबाव […] - [अजित पवारांनी केली या भाजपा नेत्यांची कान उघाडणी](https://politicaltadka.com/%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c/) - [काय आहे कारण ? मनोज जरांगेसाठी मनसे मैदानात](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9c-%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b8/): काय आहे कारण ? मनोज जरांगेसाठी मनसे मैदानात -लाखोंच्या मुलाने मराठा आंदोलक मुंबईत बस मुंबई : मराठा आरक्षणासाठी सरकारचे साधने तयार करणारे मनोज जरांगे हे गेल्या चार दिवस मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण बसले आहेत. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्य कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील लोक मुंबईत आहेत. मात्र, लाखोंच्या माझ्याने मराठाक मुंबैतील बाजूच्या बाजूने मुंबईतील चौक व्यवस्था विस्कटली आहे. तसेच मराठा आडोळ दक्षिण मुंबई भटकंती करत असल्याने, सार्वजनिक ठिकाणी विरोध करत आहे. या आशेवर संघर्ष करताना उच्च संताप व्यक्त केला. आंदोलनाचा अधिकार जरी मराठा आंदोलकांना वैधानिक शिक्षकांसाठी मुंबई ठप्प करण्याचा, मुंबईकरांची गैरसोय अधिकार नाही, अशा शब्द उच्च अधिकार (१ सप्टेंबर) […] - [जरांगेचे आंदोलन; फडणवीस एकाकी, अजितदादांचे उत्तर](https://politicaltadka.com/%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%8f/): जरांगेचे आंदोलन; फडणवीस एकाकी, अजितदादांचे उत्तर -राज्य सरकारच्या हलचालींना वेग प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे यांच्याकडून आझाद मैदानावर आंदोलन केले जात असून त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. यादरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या हलचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबात सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाकी पडल्याचे दिसत असल्याच्या प्रश्नालाही उत्तर दिले. राज्य सरकारला इशारा देताना मनोज जरांगे म्हणाले की, राज्यात जर अस्थितरता […] - [जिल्हा परिषद निवडणुका : संभाव्य आरक्षण कोणते ?](https://politicaltadka.com/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82/): जिल्हा परिषद निवडणुका : संभाव्य आरक्षण कोणते ? -इच्छुकांची ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात गजानन ढाकुलकर नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गणांचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष, सभापती आणि गट-गणांच्या आरक्षणाकडे लागले आहे. संभाव्य आरक्षण कोणते ठरणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा व समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास पक्षश्रेष्टीकडे सुरुवात केली आहे. आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात ८ महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ १७ जानेवारीला संपुष्टात आल्यानंतर जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारभार सुरू झाला. सीईओंकडे सर्व कारभार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण कोणते निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. […] - [हे घ्या! आता या ठिकाणी भाजपा विरुद्ध भाजपा उभी ठाकली](https://politicaltadka.com/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa/): हे घ्या! आता या ठिकाणी भाजपा विरुद्ध भाजपा उभी ठाकली -कौटुंबिक वादाचे ठरले कारण प्रतिनिधी पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यातील कौटुंबिक वाद प्रत्येकाला माहीत आहे. मात्र, केवळ तृणमूल काँग्रेसच नव्हे, तर भाजपादेखील कौटुंबिक वादामुळे अडचणीत आला आहे. भाजपाचे आमदार अन् खासदार असणाऱ्या दोन सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेल्या वादाने भाजपाच्या चिंता वाढवल्या आहेत. काय आहे हे नेमके प्रकरण? कौटुंबिक वादाने भाजपाच्या अडचणी कशा वाढवल्या? जाणून घेऊयात. कोलकातापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे मतुआ दलित समुदायाचा प्रभाव आहे. मात्र, या दोन भावांच्या वादामुळे हा समुदायदेखील विभागला […] - [हे घ्या ! आता काँग्रेस म्हणते, केरळमध्येही झाली मतचोरी](https://politicaltadka.com/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3/): हे घ्या ! आता काँग्रेस म्हणते, केरळमध्येही झाली मतचोरी   -भाजपा नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गदारोळ प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने भाजपा आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करीत आहेत. कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप केल्यानंतर आता केरळमध्येही मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने भाजपा आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करीत आहेत. कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप केल्यानंतर आता केरळमध्येही मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतचोरीचा मुद्दा उचलून धरणाऱ्या काँग्रेसला भाजपा नेत्याच्या एका वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा आरोप करण्याची संधी मिळाली आहे. आता काँग्रेसकडून केरळमधील भाजपाचे एकमात्र खासदार सुरेश गोपी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात […] - [हे कारण : देवेंद्र फडणवीसांनी या खात्याला सुनावले खडे बोल](https://politicaltadka.com/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be/): हे कारण : देवेंद्र फडणवीसांनी या खात्याला सुनावले खडे बोल -अत्यंत सुमार कामगिरी प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. नगरविकास खात्याची अत्यंत सुमार कामगिरी असे म्हणत अधिकाऱ्यांनी तातडीने सगळ्या सुधारणा कराव्यात अशा सूचना दिल्या. केंद्र सरकारच्या योजनासंबंधीच्या पुनरावलोकन बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला खडे बोल सुनावले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ऑल इज नॉट वेलच्या चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्याने केंद्र सरकारच्या योजना दाखवण्यात सुमार कामगिरी केली असल्याचं परखड मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी […] - [ठरले हे कारण : या अभिनेत्रीमुळे राहुल यांचा राजीनामा](https://politicaltadka.com/%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/): ठरले हे कारण : या अभिनेत्रीमुळे राहुल यांचा राजीनामा -राहुल म्हणतात, ती माझी मैत्रीण आहे प्रतिनिधी केरळ : युवक काँग्रेसच्या केरळ युनिटचे अध्यक्ष राहुल मम्कुट्टाथील यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मल्याळम अभिनेत्री रिनी ॲन जॉर्जने केलेल्या छळाच्या आरोपांनंतर त्यांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली. राहुल मम्कुट्टाथील म्हणाले की, त्यांनी काहीही चुकीचे केले नाही, त्यांनी जॉर्जला ‘मैत्रीण’ असेही संबोधले आणि आपल्या विरोधात कोणतीही तक्रार असल्यास कायदेशीर मार्ग अवलंबू असे म्हणाले. ते म्हणाले, “माझ्यावर कोणतीही कायदेशीर तक्रार आहे का? ज्या महिलेने हे विधान केले आहे, तिने माझे नाव घेतलेले नाही. ती माझी मैत्रीण आहे. राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात माझ्या विरोधात […] - [मतचोरी : जिल्ह्यात या पोलीस ठाण्यात दाखल झाली तक्रार](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80/): मतचोरी : जिल्ह्यात या पोलीस ठाण्यात दाखल झाली तक्रार -तहसीलदारांची तक्रार प्रतिनिधी नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी ज्यांच्या आधारे मतचोरीचा आरोप करीत होते त्या ‘सीएसडीएस’चे (सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी) प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार तक्रार दाखल करण्यात आली आहे. रामटेक तहसीलदारांनी ही तक्रार केल्याच्या वृत्ताला जिल्हा निवडणूक शाखेकडून दुजोरा देण्यात आला. ‘सीएसडीएस’ने महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा समाज माध्यमांवर केला होता. त्यात रामटेकचे उदाहरणही दिले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, ‘सीएसडीएस’ तो दावा खोटा असून नागरिक आणि मतदारांची दिशाभूल […] - [आता येणार विधेयक : पंतप्रधान ते मंत्र्याना ही घरी बसवू शकते](https://politicaltadka.com/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%87%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7/): आता येणार विधेयक : पंतप्रधान ते मंत्र्याना ही घरी बसवू शकते -लोकसभेत विधेयक सादर प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली. गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू व काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकांद्वारे केली आहे. विरोधक इंडिया आघाडीने बुधवारी भाजपाप्रणीत एनडीए सरकारवर तीन दुरुस्ती विधेयकांवरून गंभीर आरोप केले आहेत. विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार, जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या (पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे) प्रकरणात सलग ३० दिवस तुरुंगात असेल, तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्याला पदावरून काढून टाकू शकतील. […] - [थेट सर्वोच्च न्यायालयाला इशारा : नेमके काय आहे प्रकरण](https://politicaltadka.com/%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be/): थेट सर्वोच्च न्यायालयाला इशारा : नेमके काय आहे प्रकरण -घटनात्मक संतुलन बिघडण्याचे दिले संकेत प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्य विधीमंडळांनी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती व राज्यपालांना वेळेची मर्यादा निश्चित केली. मात्र, या निर्णयाला केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला आहे. अशी कालमर्यादा निश्चित करून दिल्यानं राज्यांच्या विविध संस्थांमधील (कार्यपालिका, न्यायपालिका आणि विधिमंडळ) घटनात्मक संतुलन बिघडू शकतं, असं केंद्राचं म्हणणं आहे. विधेयकांना संमती देण्याचा राज्यपालांकडे विशेषाधिकार असून, त्यावर न्यायालय प्रश्नचिन्ह उभे करू शकत नाही, असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे. १२ ऑगस्ट रोजी न्यायालयात सादर केलेल्या लेखी निवेदनात महाधिवक्ता तुषार मेहता यांनी हा मुद्दा मांडला आहे. राज्य विधानसभांकडून आलेल्या विधेयकांवर […] - [प्रा.जोगेंद्र कवाडेंना भाषण करण्यापासून रोखले, कारण आले समोर](https://politicaltadka.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ad/): प्रा.जोगेंद्र कवाडेंना भाषण करण्यापासून रोखले, कारण आले समोर – आंबेडकरी समाजाचा प्रचंड रोष प्रतिनिधी नागपूर : लाँग मार्चचे प्रणेते, माजी आमदार तसेच पीपल्स रिपबल्किन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांना शनिवारी आंबेडकरी अनुयायांच्या संतापाला पुढे जावे लागले. प्रा. कवाडे भट सभागृहातील कार्यक्रमात भाषणाला उभे होताच त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत उपस्थितांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांना भाषण न करताच कार्यक्रम सोडून जावे लागले. त्यांचा पक्ष सध्या भाजप महायुतीसोबत असल्याने त्यांचा विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येते. महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासंदर्भातील माहिती देशभरातील बौद्ध समाजापर्यंत पोचवण्यासाठी शनिवारी (दि.१६) रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबोधी विहार […] - [महायुतीचा हा नेता टार्गेट : वैयक्तिक आरोप, टीकाटिप्पणी](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%87/): महायुतीचा हा नेता टार्गेट : वैयक्तिक आरोप, टीकाटिप्पणी -मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंची दांडी प्रतिनिधी मुंबई : महायुती भक्कम असून आमच्यात काहीही बेबनाव नाही, अशी ग्वाही तिन्ही पक्षांचे नेते देत असले तरी स्वातंत्र्यदिनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद तर समोर आला. भाजपचे मंत्री, आमदार वा स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक आरोप वा टीकाटिप्पणी केली. शिंदे यांना भाजपकडून वैयक्तिक लक्ष्य करण्यात आल्याने यामागे काही वेगळी खेळी तर नाही ना, अशी शंका शिंदे गटाच्या नेत्यांना येऊ लागली आहे. राज्यातील भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात फारसे सख्य नसल्याचे वारंवार अनुभवास येते. गेल्याच आठवड्यात तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व […] - [या आमदारावर ईडीचे छापे : ३८ कोटी रुपयांचा ठपका](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%88%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9b%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%87-%e0%a5%a9%e0%a5%ae/): या आमदारावर ईडीचे छापे : ३८ कोटी रुपयांचा ठपका -आहेत कारवार विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार प्रतिनिधी कर्नाटक : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. आमदारांवर लोहखनिजाच्या बेकायदा निर्यातीशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक, गोवा आणि मुंबईतील किमान १५ ठिकाणी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली. सतीश कृष्णा सैल हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आहेत. कर्नाटकच्या कारवारमधील बेळेकेरी बंदरात वन अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या बेकायदा खाणकाम केलेल्या लोहखनिजाची निर्यात केल्याचा आरोप सतीश कृष्णा सैल यांच्यावर आहे, त्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे ३८ कोटी रुपयांचे नुकसान […] - [ठरलंय ! रविवारी ठरणार या पक्षांचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार](https://politicaltadka.com/%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95/): ठरलंय ! रविवारी ठरणार या पक्षांचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार -मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपा संसदीय मंडळाची रविवारी संध्याकाळी ६ वाजता बैठक होणार आहे, यामध्ये पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार २१ ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करतील. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. गुरुवारी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला अंतिम रूप देतील. संसद भवनात झालेल्या राष्ट्रीय लोकशाही […] - [मुख्यमंत्र्यांचे गोडवे : या महिला आमदारांची पक्षातून हकालपट्टी](https://politicaltadka.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a5%87/): मुख्यमंत्र्यांचे गोडवे : या महिला आमदारांची पक्षातून हकालपट्टी -पक्षविरोधी कारवाया न थांबवल्याचा आरोप प्रतिनिधी उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करणाऱ्या महिला आमदार पूजा पाल यांची समाजवादी पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली. पूजा यांना यापूर्वीही पक्षाने नोटीसी पाठवल्या होत्या; पण त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत, असं समाजवादी पार्टीने या पत्रकात म्हटलं आहे. यापुढील पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांना निमंत्रित केले जाणार नाही, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, कोण आहेत पूजा पाल? त्यांनी मुख्यमंत्री योगी […] - [यावरून मंत्र्याचा राजीनामा : नेत्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य भोवले](https://politicaltadka.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%a8/): यावरून मंत्र्याचा राजीनामा : नेत्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य भोवले -आपल्या सरकारच्या कार्यकाळात मतदार यादीत घोळ प्रतिनिधी बंगळूरू : बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील कथित अनियमितता काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या, असे विधान करणारे कर्नाटकचे सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. माझ्याविरोधात कटकारस्थान करून मला जाणीवपूर्वक मंत्रिपदावरून हटविण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. यासंदर्भात आपण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करून त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू, असंही ते यावेळी म्हणाले. एकीकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कथितरित्या मतांची चोरी झाल्याचा आरोप इंडिया आघाडीचे नेते करीत असताना काँग्रेसच्या मंत्र्यानेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात मतदार यादीत अनियमितता झाल्याचा आरोप केल्याने […] - [कुणाला म्हणाले, गडकरी! दुनिया झुकती है, बस...!](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%a8/): कुणाला म्हणाले, गडकरी! दुनिया झुकती है, बस…! -भिडे स्मृती व्याख्यानमालेत भाष्य प्रतिनिधी नागपूर : “दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहीये…” ही आपल्या देशाची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात असे वक्तव्य केले. त्यांचा नेमका इशारा कोणाकडे होता, हे त्यावेळी सर्वच उपस्थितांच्या लक्षात आले. महान भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री विष्णू गणेश भिडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्हीएनआयटीच्या मुख्य सभागृहात भिडे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत होते. महाराष्ट्र विज्ञान अकादमी, मौतिकशास्त्र परमोशन ट्रस्ट, व्हीएनआयटी आणि भिडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित केले जाणारे हे १८ वे व्याख्यान होते. भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर यांनी ‘विज्ञान आणि ज्ञानाचा […] - [राहुल गांधींनी आरोप केलेला महादेवपुरा मतदारसंघ आहे असा](https://politicaltadka.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87/): राहुल गांधींनी आरोप केलेला महादेवपुरा मतदारसंघ आहे असा -१ लाख २५० मतांची चोरी झाल्याने चर्चेत प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारच्या मतदारयादी प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. याबाबत सत्ताधारी पक्षावर आरोप करताना त्यांनी दावा केला की, त्यांच्या हाती अणुबॉम्बसारखे पुरावे लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारे त्यांनी म्हटले की, आयोगाने २०२४ लोकसभा निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपासाठी मतांची चोरी केली. दिल्लीत गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, “बंगळुरू सेंट्रलमधील सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस जिंकली, फक्त महादेवपुरा सोडून. काँग्रेसला ही लोकसभा निवडणूक १ लाख १४ हजार […] - [उमेद मॉल वाढवणार महिलांनाच्या उत्पादन विक्रीची संधी](https://politicaltadka.com/%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a5%89%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8/): उमेद मॉल वाढवणार महिलांनाच्या उत्पादन विक्रीची संधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुसज्ज उमेद मॉलची निर्मिती प्रतिनिधी नागपूर :  जिल्हास्तरावर बळकस चौक, महाल नागपूर या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना उत्पादन विक्रीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरीय उमेद मॉल निर्मित करण्यात येणार आहे. ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिलांना कायमस्वरूपी शाश्वत उपजीविका निर्माण करून देण्यासाठी सक्रियतेने काम करीत आहे. उद्योग करणाऱ्या हजारो महिलांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी यासाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हास्तरावर उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याची घोषणा करून त्यासाठी वित्तीय तरतूद देखील केली आहे. यामुळे महिलांना उत्पादन विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याची भावना मुख्य […] - [काय बोलता ? थेट समोस्यावर झाली संसदेत चर्चा](https://politicaltadka.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%9d/): काय बोलता ? थेट समोस्यावर झाली संसदेत चर्चा -असमान किमतींबद्दल बोलताना केले भाष्य प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात गोरखपूरचे भाजपा खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी लोकसभेत सामोश्याचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा संसदेत चांगलाच गाजला. त्यांनी विविध ठिकाणी खाद्यपदार्थांच्या असमान किमतींबद्दल बोलताना समोशाचे उदाहरण दिले. रवी किशन यांनी ढाब्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंतच्या खाद्यपदार्थांच्या किमती आणि प्रमाण याचे नियमन करण्याची विनंतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयाच्या विविध पैलूंबद्दल सांगितले. तुम्ही खाद्यपदार्थ आणि त्यांच्या किमतींचा मुद्दा उपस्थित करण्यामागील कारण काय होते? रवी किशन म्हणाले, मी गोरखपूरचा आहे आणि त्या भागात ९८ टक्के […] - [भाजपाचा हा बडा नेता का म्हणाला, मी मंत्रिपदासाठी...!](https://politicaltadka.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9/): भाजपाचा हा बडा नेता का म्हणाला, मी मंत्रिपदासाठी…! -पक्ष शनी शिंगाणापूर सारखा नसावा प्रतिनिधी चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचीही चर्चा होती. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जागी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा देखील होती. मात्र, त्या सर्व चर्चा महायुतीच्या नेत्यांनी फेटाळून लावल्या होत्या. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे अनेकदा सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं. तसेच सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून का डावललं? याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले गेले. […] - [नागपुरात या पक्षात उफाळून आला निष्ठावंतांचा असंतोष](https://politicaltadka.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%89%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%82/): नागपुरात या पक्षात उफाळून आला निष्ठावंतांचा असंतोष -नेमके काय झाले ते वाचा? प्रतिनिधी नागपूर : एखाद्या गोष्टींचा अतिरेक झाला तर त्याचे काय परिणाम  होतात. याचे उत्तम उदाहरण सध्या नागपूर जिल्ह्या भारतीय जनता पक्षात पाहायला मिळते. विरोधी पक्ष कमकुवत व्हावा म्हणून त्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना पक्षातील जुन्या नेत्यांना काय वाटेल याची तमाच न बाळगल्याने पक्षातील निष्ठावंताचा असंतोष आता उफाळून बाहेर येऊ लागला आहे. याची सुरुवात माजी आमदार सुधीर पारवे यांनी केली. आता सावनेर तालुक्यातूनही तेच सूर ऐकायला मिळू लागले आहेत. पार्टी विथ डिफरंनस, निष्ठा, संस्कृती या शब्दांना गुंडाळून ठेवत आता नवा भारतीय जनता पक्ष उदयास आला असून या पक्षात सध्या स्वपक्षातील […] ## Pages - [Terms and Conditions](https://politicaltadka.com/terms-and-conditions/): Terms and Conditions Welcome to https://politicaltadka.com/! These terms and conditions outline the rules and regulations for the use of political tadka ‘s Website, located at https://politicaltadka.com/. By accessing this website we assume you accept these terms and conditions. Do not continue to use https://politicaltadka.com/ if you do not agree to take all of the terms and conditions stated on this page. The following terminology applies to these Terms and Conditions, Privacy Statement and Disclaimer Notice and all Agreements: “Client”, “You” and “Your” refers to you, the person log on this website and compliant to the Company’s terms and conditions. “The […] - [Disclaimer](https://politicaltadka.com/disclaimer/): Disclaimer for political tadka If you require any more information or have any questions about our site’s disclaimer, please feel free to contact us by email at khavsebhushan31@gmail.com. Our Disclaimer was generated with the help of the Free Disclaimer Generator. Disclaimers for https://politicaltadka.com/ All the information on this website – https://politicaltadka.com/ – is published in good faith and for general information purpose only. https://politicaltadka.com/ does not make any warranties about the completeness, reliability and accuracy of this information. Any action you take upon the information you find on this website (https://politicaltadka.com/), is strictly at your own risk. https://politicaltadka.com/ will not be liable for […] - [Home](https://politicaltadka.com/) - [Privacy Policy](https://politicaltadka.com/privacy-policy/): Privacy Policy for political tadka At https://politicaltadka.com/, accessible from https://politicaltadka.com/, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by https://politicaltadka.com/ and how we use it. If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us. This Privacy Policy applies only to our online activities and is valid for visitors to our website with regards to the information that they shared and/or collect in https://politicaltadka.com/. This policy is not applicable to any information collected offline or […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)